Posts

भेट...

Image
                                                               भेट... आपल्या  सगळ्यांची एक अपेक्षा असते की आपण ज्याच्यावर प्रेम करू ती जगातील सर्वात सुदंर  व्यक्ती असावी .... पण, प्रत्येकाचे सौंदर्याचे मायने हे वेगवेगळे असतात. जसे की काहींना  गोरे लोक आवडतात तर काहींना सावळे, काहींना उंच तर काहींना छोटे .कोणाला जीव लावणारी मनमिळावू हवी असते. असेच प्रत्येक व्यक्तीला त्याची लाईफ पार्टनर मिळावी अशी अपेक्षा असते. अश्याच  एखाद्या व्यक्तीच्या शोधात कुलदीप होता..त्याची अपेक्षा होती की त्याला त्याची लाईफ पार्टनर ,स्लिम, गोरी मुलगी जीचे केस कमरेपर्यंत लांब असावी आणि डोळे निळसर रंगाची अशी होती ते साहजिकच होते कारण तो दिसायला देखणा देखील होता. तो दरवेळी अशाच मुलीचे स्वप्न बघत असायचा आणि प्रत्यक्षात म्हटलं तर तो २८ वर्षाचा झाला तरी त्याला अशी मुलगी मिळालीच नाही आणि त्याच्या घरच्यांनी ही त्याच्यावर लग्नाच प्रेशर टाकायला सुरुवात केली. त्याने ही लग्नासाठी होकार दिला. पण त्याला माहिती होत की ज्या मुलीसाठी त्याच्या घरचे लग्न ठरवणार आहेत त्याला ती कधीच पसंत पडणार नव्हती. म्हणून त्याने मुलगी बघण

Obsession.....

Image
        प्रेमाचे खूप varieties असतात. काही रूप असतात. पण असा एक रूप आहे जे प्रेम करणार्यांना घाबरून टाकतो. प्रेमाच्या रूपाचे नाव आहे 'obsession' . 'obsession' , म्हणजे ज्या कोणावर एवढ प्रेम करणे की त्यासाठी काहीही करण्याची हिम्मत असते. काहीही म्हणजे काहीही. त्या व्यक्तीला त्रासही होईल असे. अशीच एक कथा आहे जी 'obsession' वर आधारित आहे. पण, हे obsession एक वेगळ्याच प्रकारचे आहे. "प्यार एक जुनुन है, एक पागलपण है, एक दिवानगी है". असे म्हणतात की 'love is blind', जे प्रेमात होत त्याला कोणत्याही गोष्टीचे भान नसते. त्या व्यक्तीचे आयुष्य फक्त प्रेमच असत. प्रेमाच्या आयुष्यात माणसाला स्वर्गासारख वाटायला लागते. पण, प्रेम जेव्हा वेड्यासारख वाढत जाते तेव्हा त्याच रुपांतर भिती मध्ये होऊन जाते. अशाच भितीने पार्थ ला वेढलेले. पार्थ हा मोठा आणि नामवंत add maker आहे आणि आपल्या प्रिया नावाच्या पत्नी सोबत मुंबई मध्ये राहत असतो. add नावाच्या दुनियेत पार्थचे खूप चांगल नाव आहे. पार्थ आपल्या सुंदर पत्नीसाठी इतका possessive आहे की तो आपल्या पत्नीला ए

वाडा...

Image
                                             संध्याकाळ होत होती. सूर्य मावळतीच्या दिशेने आपली झेप घेत होता. सातारा हे शहर अजिंक्यतारा या किल्ल्यापासून लागूनच असल्याने लांबून जरी बघितले तरी त्या मावळत्या शहराचे द्रुश्य खूपच मस्त दिसते. मन अगदी भरभरून जाते राव...! ती शनिवारची संध्याकाळ, सर्व लोक दमून-भागून आपल्या कामातून कामातून घरी जात होते. तो डिसेंबर चा महिना... अगदीच थंडीचे वातावरण. तरीही, लोकांची वद्रळ तेवढीच होती. अरे!..कुठे राहिला  हा अमोल राव?......परेश. "याच ना नेहमीचच आहे, दरवेळी उशीर लावतो हा"...अभिजित. होय ना राव!.."ये पऱ्या फोन लाव रे त्याला". बघ कुठे आहे तो अजून?....प्रदीप "तू लाव की, unlimited balance वाला तूच आहेस ना या जगात"....परेश चेष्टेने हसत हसत बोलू लागला. "बर भावा मीच लावतो, माहीत आहे किती कंजूस आहेस ते"....प्रदीप म्हणाला. ‌‌"अरे!..हा बघ आला"....अभिजित. "शंभर वर्षे आयुष्य आहे बाबा तूला"...या स्वागत करा महाशयांचे"...प्रदीप. "सॉरी यार!..अरे निघायला खूप उशीर झाला आणि केवढी गर्दी होती

online वाल प्रेम...

Image
      online वाल प्रेम... ना ओळख ना पाळख, तरीही आपलस वाटणार अस नात, म्हणजे online वाल प्रेम. ते अनोळखी... शब्दात गुंतलेले, मनाच्या एका कोपऱ्यात, क्षण खुललेले असे नात, म्हणजेच online वाल प्रेम... एकमेकांच्या smilies वाटतात खूप funny जस की, गाजर खात असलेला एक bunny, facebook, whats app आणि instagram, बोलण्याचे साथन असलेले जाळे इथे मित्र~मैत्रिणी भेटतात खूप निराळे, म्हणजेच online वाल प्रेम.... इथे प्रेमाला होकार मिळतो, कधी कधी नकारही मिळतो, पण जे नात विश्वासावर टिकत, त्याला आयुष्याचा साथीदार मिळतो, आणि मित्रही मिळतो. तिच्या त्या msg ची वाट बघण, msg आला की सतत बोलत राहण, ती online आली यातच आपल मन भरण, मनातल्या मनात उड्या मारावस वाटण, यालाच म्हणतात online वाल प्रेम...? हा क्षण असाच राहूदे, या क्षणाची पहाट न होऊदे, आठवणीत राहाव अस प्रेम, मनात विरघळणार.. online वाल प्रेम... online वाल प्रेम...

..वाचलास रे वाचलास..(भयकथा-एका प्रवासाची)

Image
                             तो जुलैचा महिना होता. नुकतीच पावसाला सुरुवात झाली होती. विश्वास कांबळे नावाचा तरुण, नुकतीच त्याची बदली कोल्हापूरला झाली होती. तो कोल्हापूर मध्ये क्लार्क या पदासाठी नोकरी करत होता. मूळचा तो राहणारा सातारचा. काही दिवस सुट्टीसाठी तिकडे गेला होता. काही कामानिमित्त त्याला कोल्हापूरला लगेचच जावे लागणार होते. त्याच्या मनात काही तरी विचित्र भावना निर्माण होत होत्या. त्याचे आई-वडील ही त्याला एवढ्या रात्री नको जाऊस अशी विनंती करत होते. पण काम खूपच महत्त्वाचे असल्या कारणाने त्याला जावे लागणार होते. तरी त्याचे मनही भयभीत झाले होते. काही तरी विचित्र घडेल अशी पुर्व सूचना त्याच्या मनात निर्माण होत होती.             रात्रीच त्याने जाण्याचा निर्णय घेतला. रात्री 10. वाजता त्याने सातारा ते कोल्हापूर अशी बस पकडली. हा 3 तासाचा प्रवास त्याला नकोसा वाटत होता. काही का असेना, आता त्याच्या प्रवासाला सुरुवात झाली होती. पावसानेही खूप जोरात कोसळायला सुरुवात केली होती. भर पावसात बस वेगाने हाईवेवर धावत होती. त्यात जेमतेम काहीच लोक बस मध्ये होते. त्यामुळे त्याला बसायला जागाही चांगली म